“स्वतःचा आवाज – व्यक्तिमत्व घडवण्याचा मूलाधार” : सावंतवाडीत २७ जुलै रोजी श्रीनिवास नार्वेकर यांचे मुलांसाठी विनामूल्य व्याख्यान

सावंतवाडी – व्यक्तिमत्त्व घडवण्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला आवाज आणि देहबोली. अभिनयामध्येदेखील या बाबी फार महत्वाच्या असतात. याच विषयावर मूळ सावंतवाडीचे व सध्या मुंबईस्थित प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक-रंगकर्मी व आवाजतज्ज्ञ श्रीनिवास नार्वेकर यांचे ८ ते १५ या वयोगटातील मुलांसाठी विनामूल्य व्याख्यान बालरंग संस्थेच्या वतीने व मुक्ताई अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने २७ जुलैला सकाळी ९.३० ते दुपारी २…

The Folk आख्यान एका मिनिटात का हाऊसफुल्ल होतंय ?

आज आपल्या महाराष्ट्रात एक कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतोय — तो म्हणजे ‘The Folk आख्यान’!लोककथा, वीरगाथा, संतकथा, पुराणकथन — या सगळ्याला थेट रंगमंचीय आणि सांगीतिक सादरीकरणाची जोड देणारा हा अनोखा प्रयोग आहे. ‘Folk आख्यान’ हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर तो आपल्या मातीतल्या शूर इतिहासाला, लोककथांना, ग्रामीण मातीच्या सुगंधाला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा सुंदर मार्ग आहे.कोणत्याही…

‘शिवराज भूषण’ महानाट्यातून शिवकाळाचे स्मरण

छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजाश्रय दिलेले कवी भूषण यांच्या जीवनावर आणि त्यांनी लिहिलेल्या शिवराज भूषण या काव्यावर आधारित श्री शिवराज मंच मालवण यांनी निर्मित केलेल्या आणि मालवणमधील कलाकारांनी आपल्या अभिनयातून साकारलेल्या ‘शिवराज भूषण’ या महानाट्याचा शुभारंभाचा प्रयोग मालवणातील मामा वारेरकर नाट्यगृहात सादर झाला. या प्रयोगाला नाट्य रसिकांनी मोठी गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या महानाट्याचा…