चला हवा येऊ द्या चा नवा सिझन रसिकांच्या पसंतीस उतरेल का ?

महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय विनोदी कार्यक्रम म्हणजेच चला हवा येऊ द्या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तेसुद्धा नव्या आणि दमदार रुपात. प्रेक्षकांना आता कॉमेडीचं गँगवॉर अनुभवायला मिळणार आहे. हास्याचा एक भन्नाट महोत्सव साजरा होणार आहे, जिथे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट विनोदवीर आपलं विनोदी कौशल्य सादर करतील. या नव्या सिझनमध्ये धमाकेदार स्किट्स, गँग लॉर्ड्समध्ये रंगलेली बोलीची स्पर्धा, खास…

 रिश्तोंकी रुप नही बदलते.. ‘क्योंकि पुन्हा तुलसी येतेय.

भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ पुन्हा एकदा चर्चेत आहे. या मालिकेने 2000 च्या दशकात भारतीय प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले होते. या मालिकेतील तुलसी विरानी या पात्राने स्मृती इराणी यांना घरोघरी प्रसिद्धी मिळवून दिली. आता, तब्बल 17 वर्षांनंतर, स्मृती इराणी या मालिकेच्या दुसऱ्या सिजनमधून…